India vs England t20 result : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी २० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (१० जुलै) झाला. नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवरती झालेली ही लढत यजमान इंग्लंडने १७ धावांनी जिंकली. या विजयासह इंग्लंडने व्हाईट वॉशची नामुष्की टाळण्यात यश मिळवले आहे. तीन सामन्यांची ही मालिका भारताने २-१ अशी जिंकली आहे. भारताने निर्धारित २० षटकांमध्ये १९८ धावा केल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा