Shreyas Iyer expresses disappointment after IND vs ENG 3rd ODI : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भारत २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेतील आपल्याला मोहीमेला सुरुवात करणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला एक पश्चाताप झाला. खरं तर, बुधवारी भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो शतक झळकावू शकला नाही. तो म्हणाला, मला शतक झळकावता आले असते तर बरे झाले असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा