ओव्हलच्या खेळपट्टीवर गुरुवारी वेगवान गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात शार्दूल ठाकूरच्या (३६ चेंडूंत ५७ धावा) धडाकेबाज अर्धशतकानंतरही इंग्लंडच्या वेगवान चौकडीपुढे भारताचा पहिला डाव १९१ धावांत आटोपला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही भेदक मारा करून पहिल्या दिवसअखेर इंग्लंडची ३ बाद ५३ अशी अवस्था केली. अर्थात पहिला दिवस गोलंदाजांचा राहिला असला तरी शार्दूल ठाकूरची जलद खेळी भाव खाऊन गेली. विशेष म्हणजे या वेगवान खेळीमध्ये शार्दूलने दोन विक्रम स्वत:च्या नावावर केलेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा