IND vs ENG 5th Test : गेल्या वर्षी भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली होती. यातील पाचवा सामना करोनाच्या संकटकामुळे पुढे ढकलण्यात आला होता. हा सामना १ जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवरती खेळवला गेला. यजमान इंग्लंडने हा सामना सात गडी राखून जिंकला आणि मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे १५वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न अपूर्ण राहिले. जो रूट (नाबाद १४२) आणि जॉनी बेअरस्टो (नाबाद ११४) या जोडीने भारताच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावून नेला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा