India vs England, World Cup 2023: लखनऊ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषक २०२३च्या २९व्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, दुसरीकडे, इंग्लंडला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून टीम इंडियाने उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला आहे. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने संघातील सर्व खेळाडूंचे कौतुक केले. या विजयाचे श्रेय त्याने आपल्या अनुभवी खेळाडूंना दिले. मात्र, फलंदाजीतील कामगिरीवर त्याने निराशा व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा