India vs Ireland T20 series: जवळपास वर्षभर संघापासून दूर राहिल्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. बुमराहला आयर्लंड दौऱ्यासाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. १८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यावर टीम इंडिया तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. दुसरा सामना २० ऑगस्टला आणि तिसरा सामना २३ ऑगस्टला होणार आहे. जसप्रीत बुमराह सप्टेंबर २०२२मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो बॅक स्ट्रेस फ्रॅक्चरच्या दुखापतीमुळे टीम इंडियापासून दूर होता. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी२० मालिका असेल. मात्र, या मालिकेपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा