भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या मैदानावर कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. फिरकीपटू अक्षर पटेल आणि रवीचंद्रन अश्विन यांनी चांगली गोलंदाजी केली. शिवाय वृद्धिमान साहाचा बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या यष्टीरक्षक केएस भरतनेही आपली जादू दाखवली. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना भरतने एक चूक केली, ज्यामुळे रवीचंद्रन अश्विननेही सामन्यानंतर त्याला गमतीशीर पद्धतीने जाब विचारला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा