IND vs NZ Madan Lal raise questions on Team India : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे भारताने १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली. माजी भारतीय क्रिकेटपटू मदन लाल यांनी टीम इंडियाच्या पुण्यातील लाजिरवाण्या पराभवामागचे कारण स्पष्ट केले. संघाच्या कामगिरीचा आढावा घेताना ते म्हणाले की, टॉप ऑर्डरने मायदेशातील परिस्थितीत चांगली फलंदाजी करायला हवी होती. या सामन्यात न्यूझीलंडने ३५९ धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात भारतीय संघ २४५ धावांवर गारद झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा