यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असून भारताने फलंदाजीमध्ये चांगली सुरुवात केली. केएल राहुल-रोहित शर्मा या जोडीने सुरुवातीपासून जोरदार फटकेबाजी केली. मात्र दोघेही ३० पेक्षा जास्त धावा करू शकले नाहीत. रोहितला बाद करण्यासाठी तर पाकिस्तानी खेळाडूंना चांगलीच मेहनत घ्यावी लागली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा