आशिया चषक स्पर्धेत आज भारत-पाक यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. या लढतीत भारताने पाकिस्तानसमोर १८१ धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताकडून विराट कोहलीने धमाकेदार फलंदाजी करत ४४ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या. तर शेवटचे दोन चेंडू खेळायला आलेल्या रवी बिश्नोईनेदेखील अवघे दोन चेंडू खेळून भारताच्या खात्यात आठ धावा जोडल्या. जे विराटला जमलं नाही ते बिश्नोईने करून दाखवलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा