भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने नेहमीच रोमांचक होत असतात. उभय संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसतात. या सामन्यांना नेहमीच प्रेक्षक वर्ग आणि मिडिया कव्हरेज असते. यातून उत्पन देखील अधिक मिळते. याच अनुषंगाने इंग्लंड क्रिकेट मंडळाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेसाठी पुढाकार घेतला होता. जवळपास मागील १५ वर्षांपासून या दोन्ही देशांदरम्यान कोणतीही कसोटी मालिका खेळली गेलेली नाही. मात्र, आता चाहत्यांना पुन्हा एकदा भारत पाकिस्तान कसोटी सामना पाहण्याची पर्वणी मिळू शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा