Ind Vs Pak : रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक शत्रूंचा जो क्रिकेट सामना पार पडला त्यात भारताने अत्यंत संयमी खेळी करत पाकवर सहा गडी राखून विजय मिळवला. चँपियन्स ट्रॉफीच्या या सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली. भारताने सामना खिशात घातल्यानंतर अबरार अहमद या खेळाडूवर भारतीय सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका करत आहेत. या खेळाडूने जे वर्तन केलं ते भारतीय क्रिकेट रसिकांना मुळीच आवडलं नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा