Ashwin Retaliates After Javed Miandad’s Threat: आशिया चषक स्पर्धेवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन असे मानतो की या वर्षाच्या शेवटी भारतात होणारी ही ५० षटकांच्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खूप मोठी असून त्यावर बहिष्कार टाकण्याचे धाडस पाकिस्तानकडे नाही. गेल्या काही दिवसांपासून हा विषय खूप अधिक चिघळत चालला असून बैठकांचे सत्र सुरु आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा