Shahid Afridi on Gautam Gambhir: आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. २ सप्टेंबरला ग्रुप स्टेजमध्ये दोघांमधील सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता १० सप्टेंबरला सुपर-४मध्ये दोन्ही संघ आमनेसामने येतील. तत्पूर्वी, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ग्रुप स्टेजमधील भारत-पाक महामुकाबल्यादरम्यान गंभीर म्हणाला होता की, “संघांमधील आपापसातील मैत्री मैदानाबाहेर सोडून आली पाहिजे. तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतात.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा