IND vs PAK Shoaib Malik : विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पाकिस्तानविरूद्ध ६ गडी राखून मोठा विजय मिळवला आहे. गेल्या काही दिवसांपासून फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला. त्याचबरोबर त्याचं शतकही पूर्ण केलं. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी ४९.४ षटकांत २४१ धावांवर पाकिस्तानचे सर्व फलंदाज बाद करत त्यांचा डाव संपुष्टात आणला. कुलदीप यादवने ९ षटकांत ४० धावा देत ३ बळी घेतले. तर, ८ षटकांत ३१ धावा देत २ बळी घेतले. यासह रवींद्र जडेजा, हर्षित राणा व अक्षर पटेलने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा