भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये दोन्ही संघ शेवटच्या वेळी २४ ऑक्टोबर रोजी आमनेसामने आले होते. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने टीम इंडियाला हरवले. त्यामुळे कप्तान म्हणून विराट कोहलीच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. विराटने आता टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. रोहित शर्माकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत बदला घेण्याची जबाबदारी आता रोहितवर आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा