Shahbaz Sharif on Team India: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा क्रिकेटमधील इतर सामन्यांपेक्षा खूपच जास्त रोमांचक असतो. त्यात खेळ तर असतोच पण खेळा व्यतिरिक्त मैदानातील घडणाऱ्या घडामोडी आणि मैदानाबाहेरील वादग्रस्त विधाने यामुळे जास्त चर्चेत असतो. खेळाडू मैदानावर सामान्य राहण्याचा प्रयत्न करतात आणि अनेकदा असे म्हटले जाते की ते एका सामन्यापेक्षा जास्त शांत राहू शकत नाही, परंतु वास्तविकता वेगळी आहे. या सामन्याबाबत दोन्ही देशांचे नेते आणि इतर लोक खेळाडूंपेक्षा जास्त तणावात दिसून आले. त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी विराट आणि रोहित संदर्भात त्यांना अपमानित करणारे भाष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा