भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे फक्त या दोन देशांमध्येच नाही, तर जगभरातल्या क्रिकेट प्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय असतो. रविवारी आशिया चषक २०२३च्या सुपर फोरमधील लढतीत भारतानं केलेली सुरुवात याच उत्सुकतेला सार्थ ठरवणारी ठरली. रोहित शर्मा व शुबमन गिलनं भारताला १२१ धावांची तडाखेबंद सुरुवात करून दिल्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं टॉस जिंकून आधी बॉलिंग करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर टीका होऊ लागली. रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून जगभरातल्या फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या शोएब अख्तरनं यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा