India vs South Africa 1st Test Match: दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारतीय फलंदाजांसाठी पहिला दिवस खूपच कठीण गेला. उसळत्या खेळपट्टीवर आफ्रिकन गोलंदाजांनी नेमके तेच केले ज्यासाठी ते ओळखले जातात. मात्र, अडचणीच्या काळात के.एल. राहुलच्या अर्धशतकाने भारताला काहीसा आधार दिला. आता माजी भारतीय खेळाडू सुनील गावसकर यांनी भारतीय संघाला सल्ला देत दुसऱ्या दिवशी संघाला काय करण्याची गरज आहे, हे सांगितले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा