India vs South Africa 3rd T20 Match: गेल्या पाच वर्षांपासून भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेवरील टी-२० मधील वर्चस्व धोक्यात आले आहे. दुसरा टी-२० गमावल्यानंतर ०-१ अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाविरुद्ध गुरुवारी तिसरा आणि अंतिम सामना जिंकणे आवश्यक आहे. हा सामना जिंकून भारताला मालिकेत १-१ अशी बरोबरी साधता येणार आहे. जर हा सामना गमावला तर आठ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया टी-२० मध्ये पराभूत होईल. दक्षिण आफ्रिकेने २०१५-१६ मध्ये भारतात शेवटची टी२० मालिका २-० ने जिंकली होती. आतापर्यंत भारताने आफ्रिकेत तीन सामन्यांची एकही टी-२० मालिका गमावलेली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा