भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना आफ्रिकन संघाने ४ धावांनी जिंकला. टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी २८८ धावांचे लक्ष्य होते, प्रत्युत्तरात टीम इंडिया फक्त २८३ धावा करू शकली. या सामन्यात भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाल्याने पॅव्हेलियनमध्ये परतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा