भारत आणि श्रीलंका यांच्यातील एक रोमांचाक सामना मंगळवारी (१० जानेवारी) चाहत्यांना पाहायला मिळाला. भारताने हा सामना ६७ धावांच्या मोठ्या अंतराने जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सामन्याच्या शेवटच्या षटकात मोहम्मद शमी गोलंदाजीसाठी आला. श्रीलंकन कर्णधार दासुन शनाका शतकीय खेळीपासून अवघ्या दोन धावा दुर असताना शमीने त्याला जवळपास बाद केलेच होते. पण रोहितच्या एका निर्णयामुळे शनाकाची विकेट वाचली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा