भारताने मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. भारताने १६३ धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १६० धावांवर गारद झाला. शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी १३ धावांची गरज होती. अशा स्थितीत काळजीवाहू कर्णधार हार्दिक पांड्याने २०व्या षटकात फिरकीपटू अक्षर पटेलकडे चेंडू सोपवून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, हार्दिकचा निर्णय योग्य ठरला आणि अक्षरने केवळ १० धावा केल्या. भारताने हा सामना २ धावांनी जिंकला. या सामन्यात हार्दिकला गोलंदाजीत हवी तशी कामगिरी करता नाही आली, मात्र त्याने एक अनोखा विक्रम नोंदवला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा