भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना आज पुण्यात खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा दोन धावांनी पराभव केला होता. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. हार्दिक पांड्याने आयर्लंड आणि न्यूझीलंड दौऱ्यावर त्याच्या नेतृत्वाखाली भारतासाठी टी२० मालिका जिंकली आहे, त्यामुळे त्याला प्रथमच घरच्या मैदानावर भारतासाठी मालिका जिंकण्याची इच्छा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा