भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. लखनऊ येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने ही कामगिरी केली. रोहितला विक्रम करण्यासाठी ३७ धावांची गरज होती. ३३०० धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा