श्रीलंकेविरुद्ध ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या भारतीय संघातून यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला वगळण्यात आले आहे. त्याला टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले आहे. पंतने नुकतेच बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ९३ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला संघातून वगळल्याने चाहते चकीत झाले आहेत. एकदिवसीय आणि टी-२० मधील खराब कामगिरीमुळे त्याला वगळण्यात आल्याचे पंतच्या टीकाकारांचे म्हणणे आहे, तर अधिकृतपणे याबाबत काहीही सांगितले गेलेले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा