गेल्या वर्षी पहिल्याच सत्रात आयपीएल मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना हार्दिक पांड्याने विजेतेपद मिळवून दिले. तेव्हा पासून हार्दिक पांड्याने मागे वळून पाहिले नाही. तसेच भारतीय संघाचे नेतृत्व करताना देखील त्याचा कर्णधारपदात ‘मोठा फरक’ दिसून आला आहे. हार्दिक याचे श्रेय फ्रेंचायझी प्रशिक्षक आशिष नेहराला दिले आहे.

आयपीएल २०२२ पूर्वी हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बराच काळ बाहेर होता. मात्र तरी सुद्धा गुजरात संघाने पहिल्याच वर्षी या नामवंत अष्टपैलू खेळाडूला कर्णधार बनवून धाडसी पाऊल उचलले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात वरिष्ठ स्तरावर केवळ एकदाच भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या, पांड्याने मात्र आपल्या विरोधकांना चुकीचे सिद्ध केले. तसेच उत्तम नेतृत्व करताना एक चांगले उदाहरण सेट केले.

What Historian Inderjit Sawant Said?
Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी महाराष्ट्राचं मन दुखावलं आहे, माफी मागितली पाहिजे; इतिहासकार इंद्रजीत सावंत यांची मागणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
Hardik Pandya surpasses Bhuvneshwar Kumar to become Most balls bowled for India in T20I cricket
IND vs ENG : हार्दिक पंड्याची ऐतिहासिक कामगिरी! भुवनेश्वर कुमारला मागे टाकत केला मोठा पराक्रम
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Shreyas Iyer argues with umpires over controversial dismissal Ajinkya Rahane does interferen in Ranji Trophy 2025
Shreyas Iyer Controversy : आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अंपायरमध्ये जुंपली, अजिंक्य रहाणेला करावा लागला हस्तक्षेप
Ranji Trophy 2025 Yashasvi Jaiswal Shreyas Iyer Shivam Dube flop in Mumbai vs Jammu Kashmir match
Ranji Trophy 2025 : यशस्वी-श्रेयस आणि शिवम दुबे सलग दुसऱ्या डावात अपयशी, जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांपुढे टेकले गुडघे

भारताने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात विजय मिळवून मालिका २-१ ने जिंकल्यानंतर पांड्या म्हणाला, “गुजरातच्या दृष्टिकोनातून मी कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षकासोबत काम केले ते महत्त्वाचे आहे. आमच्या मानसिकतेमुळे आशिष नेहराने माझ्या आयुष्यात मोठा बदल घडवला. आम्ही दोन भिन्न व्यक्तिमत्त्व असू शकतो परंतु क्रिकेटबद्दलचे आमचे विचार खूप समान आहेत.”

तो पुढे म्हणाला, “मी त्याच्यासोबत असल्यामुळे माझ्या कर्णधारपदात सुधारणा झाली. मला जे माहित आहे ते साध्य करण्यात मला मदत झाली. ते आश्‍वासन मिळण्यापुरतेच होते, एकदा मिळाले. मला नेहमी माहित असलेल्या खेळाबद्दल जागरूकता. हे मला आधीच माहित असलेल्या गोष्टी जाणून घेण्याबद्दल आणि समर्थन करण्याबद्दल होते. याचा मला नक्कीच उपयोग झाला आहे.”

हेही वाचा – IPL 2023 मधून बाहेर पडूनही ऋषभ पंतला मिळणार पूर्ण वेतन; डीसी नव्हे तर बीसीसीआय देणार पैसे, जाणून घ्या कारण

श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेपूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ ऑस्ट्रेलियात इंग्लंडकडून उपांत्य फेरीत पराभूत झाला. त्यामुळे टी-२० आंतरराष्ट्रीय विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरला. त्यानंतर भारतीय निवडकर्त्यांनी संघात मोठे बदल केले.

Story img Loader