भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेने करणार आहे. मंगळवारपासून (३ जानेवारी २०२३) उभय संघांमधील ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत आहे. टी-२० मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका संघ ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भिडणार आहेत. अर्थात, श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला असेल, पण एकूण आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, पाहुण्याविरुद्ध टीम इंडियाचे पारडे जड राहिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा