IND vs SL Why There Was No Super Over When 1st ODI Match Tied: भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा पहिलाच रोमांचक एकदिवसीय सामना खेळला गेला. हा सामना शेवटपर्यंत फारच रोमांचक झाला आणि परिणामी या पहिल्या सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने २३० धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाही २३० धावा करत ऑलआऊट झाली. पण भारताने २३० धावा करत ऑलआऊट झाल्याने सामना बरोबरीत सुटला, तरीही सुपर ओव्हर का झाली नाही, वाचा कारण.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा