तिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा ३१७ धावांनी मोठा पराभव केला. या सामन्यात भारताने श्रीलंकेला ३९१ धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ ७३ धावांवर गारद झाला. त्यामुळे हा विजय एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला. या ऐतिहासिक विजयासह भारताने श्रीलंकेचा मालिकेत ३-० असा धुव्वा उडवला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा