Shubman Gill said after changing the batting order I want to get stronger: भारत आणि वेस्ट इंडिज संघात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून दोन युवा खेळाडूंनी पदार्पण केले. त्यातील यशस्वी जैस्वालने रोहित शर्मासोबत सलामी देत आहे. त्यामुळे नेहमी सलामीला येणाऱ्या शुबमन गिलचा फलंदाजी क्रमांक बदलला आहे. यावर आता शुबमन गिलने फलंदाजी क्रम बदलण्यावर मनं जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा