भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी (IND vs WI 3rd T20I) चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. २० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०,००० प्रेक्षकांना प्रवेश दिला आहे. भारतीय संघाने पहिला सामना ६ विकेटने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा