उप-कर्णधार अजिंक्य रहाणेची आक्रमक शतकी खेळी आणि भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-० ने आघाडीवर आहे. अजिंक्य रहाणेने या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ८१ तर दुसऱ्या डावात १०२ धावा केल्या. या खेळीदरम्यान अजिंक्य रहाणेने एक विक्रम केला आहे. भारतीय संघात कसोटी क्रिकेटमध्ये ५ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असताना रहाणेचं हे ९ वं शतक ठरलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा