Reactions on Sarfaraz Khan Not Selected for West Indies Series: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवार, २३ जून रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. विंडीज कसोटी मालिकेत देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या सरफराज खानची निवड होईल, असे सर्वांना वाटत होते, मात्र यावेळीही निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर प्रचंड संतापले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा