दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर विंडीजची अवस्था ७ बाद ८७ अशी झाली. जसप्रीत बुमराहने हॅटट्रीक घेत दुसऱ्या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यास भारताला मदत केली. वेस्ट इंडिजचे सात पैकी सहा गडी बुमराहने माघारी धाडले. त्याआधी भारताला हनुमा विहारीच्या दमदार शतकाच्या बळावर ४०० पार मजल मारता आली. हनुमा विहारीने कसोटी कारकिर्दीतील पहिलेच शतक ठोकले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा