India vs West Indies 3rd T20 Live Updates : विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी२० सामन्यात भारताने ६ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेवर ३-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. निकोलस पूरनच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर विंडीजने २० षटकात भारताला १८२ धावांचे आव्हान दिले होते. भारताचा ‘गब्बर’ सलामीवीर शिखर धवन याने ९२ धावांची फटकेबाज खेळी करत भारताला सामना जिंकवून दिला. ऋषभ पंतनेही आपल्या टी२० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावत भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला. शिखर धवनला सामनावीर तर कुलदीप यादवला मालिकावीर घोषित करण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा