वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ६ गड्यांच्या मोबदल्यात २०३ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा जेसन होल्डरचा निर्णय विंडीजच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे झटपट माघारी परतले. यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या कसोटीआधी दोन वर्षांमध्ये लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे यांची सरासरी ही सर्वात कमी होती. मात्र या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी वेळेला धावून येत भारताचा डाव सावरला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा