यजमान वेस्ट इंडिजसमोर टी-२०, वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही व्हाईटवॉश स्विकारण्याची नामुष्की आलेली आहे. जमैका येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने विंडीजला विजयासाठी ४६८ धावांचं आव्हान दिलं. तिसऱ्या दिवसाअखेरीस या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची अवस्था ४५/२ अशी दयनीय झाली आहे. भारताने आपला दुसरा डाव १६८/४ वर घोषित करुन वेस्ट इंडिजला विजयासाठी आव्हान दिलं. यानंतर मैदानात आलेल्या विंडीजच्या सलामीवीरांना इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने माघारी धाडलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा