कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या भारताच्या पहिल्याच सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. जसप्रीत बुमराहने ५, इशांत शर्माने ३ आणि मोहम्मद शमीने २ बळी टिपत विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये गुंडाळला. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने यजमान विंडीजवर तब्बल ३१८ धावांनी मोठा विजय संपादन केला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने इतिहास रचला. परदेशात खेळलेल्या कसोटी समान्यांपैकी हा भारताचा सर्वात मोठा विजय ठरला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा