भारतीय संघाने विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तब्बल ३१८ धावांनी विजय मिळवला. धावांच्या तुलनेत हा भारताचा परदेशातील सर्वात मोठा विजय ठरला. बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये आटोपला. जसप्रीत बुमराहने पाच आणि इशांत शर्माने तीन बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. या मानहानीकारक पराभवानंतर विंडिजच्या संघात एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा