अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर, जमैका कसोटीवरही भारतीय संघाने आपली पकड मजबूत बसवली आहे. पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात २६४ धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार विराट कोहली आणि मयांक अग्रवाल यांनी अर्धशतकी खेळी करत भारतीय डावाला आकार दिला. विराट कोहलीने १६३ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १० चौकारांचा समावेश होता. या खेळीसोबत विराट कोहलीने ब्रायन लाराला मागे टाकलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा