India W vs Australia W 3rd T20: भारतीय महिला संघाला दुसऱ्या टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाकडून नक्कीच पराभव पत्करावा लागला, पण तरीही त्यांना मालिका जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. मंगळवारी खेळवण्यात येणारा तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना जर भारताने जिंकला तर प्रथमच मायदेशात या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकण्यात हरमनब्रिगेडला यश येईल. तीन सामन्यांची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत असून टीम इंडियाला येथे विजय मिळवायचा असेल तर, कर्णधार हरमनप्रीतला तिच्या फलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागेल. तिचा फॉर्म सध्या चिंतेचे कारण आहे. सर्व फॉरमॅटमध्ये गेल्या १० पैकी ७ डावांमध्ये तिला दुहेरी आकडा देखील गाठता आलेला नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा