IND W vs NZ W Team India Run Out Controversy: महिला टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत वि न्यूझीलंड सामन्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला आणि टीम इंडियाला याचा मोठा फटका बसला. यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या या विश्वचषकाच्या चौथ्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ त्यांच्या पहिल्या सामन्यात आमनेसामने होते. दुबईत सुरू असलेल्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावून प्रथम गोलंदाजी केली. तर फलंदाजी करत असलेल्या न्यूझीलंड १६१ धावांचे मोठे लक्ष्य भारताला दिले आहे. पण या सामन्यातील १४व्या षटकात मोठा गोंधळ झाला, यामुळे सामना काही वेळ थांबला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा