श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत अ संघाने अखेरच्या अनौपचारिक वन-डे सामन्यात बाजी मारली आहे. दक्षिण आफ्रिका अ संघावर ३६ धावांनी मात करत भारत अ संघाने मालिकेत ४-१ ने बाजी मारली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना भारताने २० षटकांत २०४ धावांपर्यंत मजल मारली होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ १६८ धावांपर्यंत मजल मारु शकला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा