पीटीआय, रांची : दीपक चहरच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघापुढील अडचणी वाढल्या असल्या, तरी रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कामगिरीत सुधारणा करून विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला नऊ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला दुसऱ्या सामन्यात विजय अनिवार्य आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा