ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी भारतीय नेमबाज संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. भारतीय राष्ट्रीय नेमबाजी संघटनेने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी २७ जणांच्या पथकाची घोषणा केली आहे. ४ ते १५ एप्रिलदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. २७ जणांच्या एकूण सदस्यापैकी १५ खेळाडू पुरुष तर १२ खेळाडू महिला आहेत.
असा असेल राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचा नेमबाजी संघ –
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा