वृत्तसंस्था, कानपूर
अंधुक प्रकाश आणि त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे भारत व बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ शक्य झाला. यात वेगवान गोलंदाज आकाश दीप (२/३४) आणि अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (१/२२) यांनी प्रभावी मारा करताना भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबविण्याचा निर्णय झाला, तेव्हा बांगलादेशची ३ बाद १०७ अशी स्थिती होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा