India Failed To Reach WTC Final First Time in History: ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीत भारताचा ६ विकेट्सने पराभव करत मालिका ३-१ ने जिंकली. यासह भारताने तब्बल १० वर्षांनी भारताला पराभूत करत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. यासह ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे, जिथे आता त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना ११ ते १५ जून दरम्यान लॉर्ड्सवर खेळवला जाईल. यासह भारतीय संघाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं स्वप्न भंगलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा