भारताने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे ३७० कलम काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात आले. इतर देशांनीही या प्रकरणी भारताला पाठिंबा दर्शवला. पण पाकिस्तानला मात्र हा निर्णय रूचला नाही. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने यावर टीका केली आणि भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरवरही वैयक्तिक टीका केली. यावर बोलताना शाहिद आफ्रिदी बिनडोक आहे, अशी टीका गंभीरने केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा