गेल्या काही वर्षात अनेक पाकिस्तानी खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळले. अगदी काहीच दिवसांपूर्वी त्यात पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल याच्या नावाची भर पडली. यानंतर मॅच फिक्सिंगमुळे पाकिस्तान क्रिकेटचं नुकसान झालं असल्याची खंत अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी बोलून दाखवली. पण याच दरम्यान पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने मात्र मॅच फिक्सिंगचे सारं खापर भारतावर फोडलं. भारत हेच मॅच फिक्सिंग माफियांचं आश्रयस्थान आहे, असा खळबळजनक आरोप पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अकीब जावेद याने केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा